Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for ऑगस्ट, 2011

१३ जुलै २०११ रोजी मुंबईत झालेल्या बाँबस्फोटावर सुचलेल्या या ओळी…   चेहर्‍यावरती धैर्य मात्र आतून सतत कण्हायचं असल्या वागण्यालाच का सांगा ‘मुंबई स्पिरिट’ म्हणायचं ?   दुःख, वेदना मला कशाला, माझं काहीच गेलं नाही बांधव वगैरे प्रतिज्ञेपुरतं, माझं कुणीच मेलं नाही क्षणभर गहिवर आणून नंतर शीला, मुन्नी गुणगुणायचं असल्या वागण्यालाच का सांगा ‘मुंबई स्पिरिट’ म्हणायचं [...]

Read Full Post »

Follow

Get every new post delivered to your Inbox.